पैशाला आयुष्यात काय स्थान असावं?

Table of Contents

हल्ली आपल्या आयुष्यात पैसा सगळ्यात महत्वाची गोष्ट बनली आहे. मात्र चाणक्या नीती पैशांबाबतीत काही वेगळंच सांगते. चला, त्याबाबत अधिक सविस्तर या लेखामध्ये जाणून घेऊयात….
● पैस माणसाचा एक मित्र : चाणक्य नीती पैशाला माणसाचा एक मित्र मानते. जो माणसाच्या चांगल्या वाईट काळात नेहमीच लोकांना मदत करते.

● पैशाचा आव आणू नका : लक्षात घ्या, पैसा तुमचे जीवन सोपं करतं. यामुळे समाजात तुम्हाल सन्मानही मिळतो. मात्र पैशाचा आव आणू नका.
● उत्पन्नापेक्षा अधिकखर्च करू नका : भविष्यातआर्थिक संकटाचा सामना करायचा नसेल, तर उत्पन्नापेक्षा जास्त पैसे कधीही खर्च करू नका. अनावश्यक गोष्टींमध्ये पैसे वाया घालवाल तर भविष्यात अडचणी येऊ शकतात.
● साठवून ठेऊ नका : जर तुमच्याकडे जास्त पैसा असेल, तर साठवून ठेऊ नका. त्याला जमीन, सोने इत्यादींमध्ये गुंतवा. यामुळे वेळ आल्यावर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.
● कल्याण कार्यात वापर करा : तुमच्यकडे जास्त पैसा असेल, तर त्याचा कल्याण कार्यात वापर करा. यातून गरीब आणि आजारी लोकांना मदत करा, मंदिर किंवा धार्मिक स्थळी दान करा.
● सामाजिक कार्यात खर्च करा : पैशाची कमतरता नसेल, तर सामाजिक कार्यात खर्च करा. हॉस्पिटल, शाळा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून लोकांना मदत करा. यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढते.

from https://ift.tt/r0MYbjI

Leave a Comment

error: Content is protected !!