घरच्या घरी उटणं बनवा; हे प्रकार नक्की ट्राय करा!

  दिवाळीत भल्या पहाटे उठून अंगाला उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची आपली परंपरा आहे. पूर्वी लोक घरीच उटणे तयार करत. मात्र हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी उटणे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. अनेकदा या उटण्यांमध्येही हानिकारक रसायनांचा समावेश असतो. चला, तर आज आपण घरच्या घरी उटणे कसे बनवायचे? त्याबाबत माहिती पाहूयात… 1. ​हळद- तिळ : सर्वप्रथम मिक्सरच्या भाड्यांमध्ये … Read more

दिवाळी आणि फटाके यांची प्रथा नक्की कधी सुरु झाली? वाचा! 

वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. या दिवाळीबद्दल बोलायचे झाले तर फराळ, फटाके यांचे एक अतूट नाते आहे. मात्र दिवाळीत फटाके उडविण्याची प्रथा आली कोठून? याबाबत आज जाणून घेवूयात…  एका माहितीनुसार, साधारणतः २२०० वर्षापूर्वी चीनच्या लुईयांग भागात फटाके उडविल्याचे पुरावे सापडले आहेतत. चीनमध्ये प्राचीन काळापासून भुत, आत्माप्रेते यांच्या सावटापासून सुटका मिळावी म्हणून आवाजाचे फटाके उडविण्याची … Read more

इंदोरीकर महाराजांचे मोठे विधान.. मी लसं बिस घेतली नाही घेणारही नाही !

नाशिक : राज्य आणि केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे वारंवार आवाहन करण्यात येतेय परंतु, प्रसिद्ध प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी कोरोना लसीबाबत एक अजबच वक्तव्य केले आहे. नाशिक जिल्ह्यातील घोटीमध्ये इंदोरीकर महाराजांनी हे वक्तव्य केले आहे.  लोकनेते गोपाळरावजी गोडवे यांच्या जयंतीच्या निमित्ताने इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. मी … Read more

खरचं !’या’ गावात मिळतोय ‘फुकट’ प्लॉट !

  ऑस्ट्रेलियातील ‘क्विल्पी’ निसर्गानं वेढलेल्या अत्यंत सुंदर या गावात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. या गावाची लोकसंख्या जेमेतेम ८०० एवढी आहे. अतिशय कमी लोकसंख्येमुळे येथील लोकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. जसे कि, डॉक्टर, नर्सेस, शिक्षक, मेकॅनिक, व्यापारी या सारख्या अनेक व्यावसायिकांची इथे कमतरता आहे. म्हणूनच गावकऱ्यांची आणि व्यावसायिकांची संख्या वाढावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून … Read more

माळशेज घाट मार्गे रस्ता चौपदरी होणार ! 

कल्याण : कल्याण मुरबाडमार्गे माळशेज घाट रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भात केंद्रीय रस्ते आणि दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या बैठकीस केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे उपस्थित होते. कल्याण मुरबाडमार्गे माळशेज रस्ता हा दुपदरी होता. हा … Read more

पोलिस दलातील भरती प्रक्रियेत मोठा बदल !

  मुंबई : राज्याच्या पोलिस दलातील भरती प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलिस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरू होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तरुणांना मोठा फायदा होईल. गृह विभागातील जवळपास साडेपाच ते सहा हजार … Read more

आपण दिवाळी कशी साजरी करणार?

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव.अंधारावर प्रकाशानेच मात करता येते.दिव्याची पेटती ज्योत हे नवचैतन्याचे प्रतीक आहे. म्हणून कोणत्याही शुभ आणि मंगल कार्याचा आरंभ दिप प्रज्वलन करुन केला जातो.लहानपणापासूनच आमच्या मनावर शास्राने दिव्याने महत्व कोरले आहे.हा बालसंस्कार आम्हाला नित्यनव्या उर्जेची प्रेरणा देत आला आहे. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोऽस्तुते ॥१॥ दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः । … Read more

error: Content is protected !!